गाईच तूप खाण्याचे हे २१ फायदे, जाणून घ्या!!!

आजच्या दैनंदिन जीवनातील पुरुषाच्या किंवा स्त्रियांच्या काही समस्या असतील.तर त्या समस्या दूर करण्यासाठी अतिशय साधा व घरगुती प्रभावी उपाय आयुर्वेदात सांगितला आहे.

बर्‍याच पुरुषांना विविध प्रकारच्या समस्या तर पुरुषांना नपुंसकत्वाची समाज असते त्यामध्ये वंध्यत्वाची समस्या असते.

आपल्या मानवी जीवनामध्ये या गोष्टी खुप महत्वाच्या असतात.तसेच या गोष्टी सहसा लोक कोणाला सांगण्यासाठी धाडस करत नाहीत परिणाम या समस्या खुप मोठ्या प्रमाणावर त्रास देऊ शकतात.

अगदी लहानपणापासून माणसाच्या मनामध्ये विविध प्रकारच्या भावना जास्त त्या अस्तित्व मध्ये असतात .माणसाला ज्याप्रमाणे भूक लागत त्याचप्रमाणे ही त्याची एक मूलभूत गरजा मानली जाते.

यामध्ये प्रामुख्याने काही महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या असेल किंवा मुलींमध्ये मासिक पाळीच्या समस्या होत असेल किंवा काही महिलांना पाळी अवेळी होणे, त्याचबरोबर गर्भपात होण्याची समस्या, पाळी मध्ये पोटामध्ये दुखणे

किंवा अंगावरून पांढरे पाणी जाणे इत्यादीच्या महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी या घरगुती उपाय मदत करतो.

याचबरोबर विशेषता पुरुषांमध्ये ज्या विविध प्रकारच्या समस्या दूर होतात.तसेच शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते आणि हेल्दी शुक्राणू निर्माण होतात. ज्या मुळे पितृत्व प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात त्या समस्या दूर होतात.

या उपायाना आयुर्वेदामध्ये खुप मोलाचे महत्त्व आहे तर या उपायासाठी आपल्याला फक्त दोन तीन घरातील घटक लागणार आहेत.

या आयुर्वेदिक औषधेसाठी आपल्याला पहिली गोष्ट गाईचे तुप लागणार आहे. हे घरी नसेल तर आपल्याला मेडिकलमध्ये सहजरीत्या मिळतं. हे गाईचे तूप पन्नास ग्रॅम तूप घेऊन त्यामध्ये दहा ग्रॅम हिंग वापरायचा आहे .

हे हिंग खुप आयुर्वेदिक असून याचा वापर विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये केला जातो.कारण हिंग हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.

हिंगामध्ये कॅल्शिअम,फॉस्फरस, लोहाचे प्रमाण अधिक असते. कॅरोटीन असतं आणि सर्वात महत्वाचा घटक असतो त्याच्यामध्ये तो असतो आंबेलूक-क्यारॉन हा घटक असतो त्यामुळे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत होते. तसेच हिंगामुळे पोटातला वायू आणि मज्जातंतूला चालना मिळते.

तर हिंग तुपामध्ये व्यवस्थित तेलात तळून घ्यायचा आहे. यानंतर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी झोपण्याच्या आधी हे तयार केलेले तुपाचा मिश्रण अर्धा ग्लास दुधामधून रोज घ्यायचे आहे.

जर हा उपाय तुम्ही महिलांसाठी करत असाल तर याच पद्धतीने करायचा आहे फक्त ज्या 15 वर्षाच्या आतील मुली असतील त्यांना जर मासिक पाळीच्या तक्रार असेल या मिश्रणाचे प्रमाण अर्धा चमचा ठेवा.

तसेच संध्याकाळी झोपण्याच्या आधी दहा ते बारा मनुके तांब्याच्या भांड्यामध्ये भिजत ठेवायचे आहे.कारण या भांड्यात मनुके भिजत घातल्याने त्यामध्ये त्यातील गुण उतरतात. हे मनुके सकाळी उठल्यावर खायचे आहेत.यामुळे तुमच्या शरीरातील अवयवांना मजबुती मिळते.

त्याचबरोबर हा उपाय करताना काही पथ्य पाळने आव8आहे. हा उपाय 25 दिवस चालू असूपर्यत तुम्हाला चहा किंवा कॉफी बंद करायची आहे.

तसेच मैद्याचे पदार्थ आणि गोड पदार्थ बंद करायचे आहे. दारू आणि थंड पेय सर्व प्रकारचे गोष्टी सेवन करू नये.तर उपाय सलग 25 दिवस केल्यावर तुम्हाला फरक जाणवेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *