मित्रांनो लाल पुस्तकात प्रत्येक प्रकारची समस्या दूर करण्याचे अचूक उपाय सांगितले आले आहे. या पुस्तकांमध्ये एक असा उपाय आहे की तो तुम्ही अमलात आणू शकता. जर तुम्ही जीवनात कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास सहन करत असेल तर हा उपाय चूक ठरेल.
या सोबतच इतर समस्याही दूर व्हायला मदत होईल या उपायांमुळे. जर तुमची चिडचिड होत असेल, तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर राग येत असेल, मानसिक त्रास होत असेल, घरात भांडणे होत असतील, घरात वादविवाद होत असतील,
घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला असेल व घरामध्ये एकमेकांचे एकमेकांसोबत पटत नसेल, तर हा उपाय करून तुम्ही तुमच्या सर्व समस्या दूर करू शकता. जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची माणसे समस्या असेल तर हा उपाय अचूक आहे.
एका तांब्याच्या लोट्यात पाणी भरुन त्यात जरासे लाल चंदन मिसळावे. आणि हा लोटा झोपताना आपल्या डोक्याजवळ ठेवून झोपावे. सकाळी उठून सर्वात आधी हे पाणी एका झाडाला घालावे.
घरात कुंड्यात तुळस किंवा इतर कोणतेही झाड लागलेले असेल तर त्यालाही हे जल चढवू शकता. हा उपाय 43 दिवसांपर्यंत करायचा आहे. हळूहळू आपली समस्या दूर होऊन जाईल. लक्षात घ्या मित्रांनो 43 दिवसापर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे.
या उपायांमुळे तुम्हाला नक्की चांगला अनुभव मिळेल. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जातील. व तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवास होईल. तुमचे मनदेखील प्रसन्न होईल. हा उपाय करत राहिल्याने तुमच्या घरातील वाद विवाद भांडणे कलह नक्कीच दूर होतील.
हा उपाय केल्याने नक्कीच तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल. तुम्हाला कोणताही मानसिक त्रास होणार नाही. तुम्हाला एका नवीन सकारात्मक ऊर्जेचा अनुभव अनुभवायला मिळेल. तर हा साधा सोपा उपाय नक्की करून पहा.