स्विमिंगपूल मध्ये अंघोळ करणं पडलं महागात, एकसाथ १६ मुली झाल्या गर्भवती

आजच्या काळात आपल्याला दररोज कुठली नं कुठली आश्चर्यचकित घटना ऐकायला किव्हा पहायला मिळत असते. जसं-जसा देश प्रगतीच्या मार्गावर जात आहे तस-तसा त्या देशांमधील समस्या देखील वाढत जात आहेत. ह्या गोष्टीच कसलीच शंका नाही कि शारीरिक संबंध ठेवणे मनुष्याची खाजगी गरज आहे. याच्याने केवळ दोघांमध्ये प्रेमच नाही वाढत तर त्यांचा वंश देखील पुढे वाढतो. पण कधी… Continue reading स्विमिंगपूल मध्ये अंघोळ करणं पडलं महागात, एकसाथ १६ मुली झाल्या गर्भवती

शरीराच्या या भागावर असेल तीळ तर मिळेल रोमँटिक लाइफपार्टनर

शरीराच्या कुठल्या न कुठल्या भागावर तुम्हाला तीळ तर नक्कीच असेल. तुम्ही तीळ व म्हसा ला पाहून काही लोकं भविष्यवाणी करतात हे देखील ऐकले असेल, कारण असे म्हटले जाते कि आपल्या शरीरावरील काही खुणा आपल्या व्यक्तित्व आणि आपल्या जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगून जातात. कोण-कोण म्हणतात कि, ज्याच्या नाकावर तीळ असते तो व्यक्ती खूप रंगीत स्वभावाचा असतो,… Continue reading शरीराच्या या भागावर असेल तीळ तर मिळेल रोमँटिक लाइफपार्टनर

प्रत्येक मुलगी हे ५ खोटं बोलतेच : बघा कोणते आहेत ते

असं म्हणतात कि ह्या जगात प्रत्येक गोष्ट समजणे सोप्पं आहे फक्त मुलींचे मनात काय चालले आहे ते सोडून. कारण मुली बाहेरून जश्या सरळ दिसतात आतून तितक्याच गोंधळलेल्या असतात. इतकंच काय, विज्ञान सुद्धा मुलींना समजण्यात अपयशी ठरले आहे. तसे तर मुलींच्या जीवनाचा एक सिम्पल फंडा असतो कि त्यांना खोट्टं बोलण्याऱ्या मुलांपासून ऍलर्जी असते. परंतु इतकं असूनही… Continue reading प्रत्येक मुलगी हे ५ खोटं बोलतेच : बघा कोणते आहेत ते

हे तीन प्रश्न तुम्हाला सांगतील कि, तुमचा होणार जोडीदार तुमच्यासाठी योग्य आहे कि नाही ते

लग्न-विवाह प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचा निर्णय असतो. जवळजवळ प्रत्येकालाच लग्न करावे लागते. आणि लग्नानंतर काही अनुचित घडू नये किंवा कोणत्या चुका होऊ नये म्हणून आपल्याला नातं बनवण्याअगोदर जोडीदाराला पारखून घ्यावे लागते. आम्ही तुम्हाला खूप सोपे प्रश्न विचारणार ज्याने तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही किती कॉम्पॅटिबल आहेत ते पडताळू शकता.१. तुम्हांला राग केव्हा येतो? : तसं पाहिलं तर… Continue reading हे तीन प्रश्न तुम्हाला सांगतील कि, तुमचा होणार जोडीदार तुमच्यासाठी योग्य आहे कि नाही ते

‘ह्या’ प्रकारच्या मुलांकडे जास्त आकर्षित होतात मुली : बघा कोणत्या ते

२०११ च्या लोकगणनेनुसार भारतात प्रत्येक १००० मुलांमागे जवळजवळ ९४० मुलींचे प्रमाण आहे. तर ह्या आकड्यांनुसार एक गोष्ट तर जाहीर आहे कि आता बाकीच्या हजारामागे ६० मुलांना मुली मिळणे खूपच कठीण आहे. तर तुम्हांला ह्या ६० मुलांमध्ये समाविष्ट व्हायचे नसेल तर लवकरच कोणी ना कोणी मुलगी शोथायलं लागा. आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत कि कोणत्या प्रकारच्या… Continue reading ‘ह्या’ प्रकारच्या मुलांकडे जास्त आकर्षित होतात मुली : बघा कोणत्या ते

मटन खाल्ल्यावर या गोष्टी अजिबात खाऊ नका

आज मांसाहार खूप जास्त लोक करतात. अनेकांच्या घरात मांस खाल्लं जात नाही मात्र आताची नवीन तरुण पिढी जुन्या प्रथा विसरून हवं ते करतात. असं कारण योग्यच आहे कारण आपल्या आवडी निवडी आपण ठरवू शकतो. मटण सर्वाना आवडत असेल तसेच चिकन, मच्छी देखील अनेकांची आवडती आहे. मांसाहार करणे चुकीचे नाही मात्र त्यानंतर अनेक पाटी पाळणे गरजेचे… Continue reading मटन खाल्ल्यावर या गोष्टी अजिबात खाऊ नका

शेतकऱ्याची मुलगी ते कशी बनली भारताची फ्लाईंग गर्ल, बघा हिमाची खरी कहाणी

आपल्या भारतात टॅलेंट कमी नाही प्रत्येक क्षेत्रात भारत देश पुढे आहे. आपल्या भारतात जातीव्यवस्था असल्याने तसेच जुन्या रूढी परंपरा दृढ झालेल्या असल्यामुळे अजूनदेखील मुली मागे आहेत. पूर्वी मुलींना फक्त चुल आणि मूल इतकाच स्थान होत मात्र महात्मा जोतिबा फुले यांनी मुलींना शिक्षण देऊन मोलाचं पाऊल उचललं आहे. आज प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहेत मात्र तरीही… Continue reading शेतकऱ्याची मुलगी ते कशी बनली भारताची फ्लाईंग गर्ल, बघा हिमाची खरी कहाणी

टिक टॉक मुळे झाला या तरुणाचा मृत्यू, पहा व्हिडीओ

मित्रानो काळ बदलला कि तंत्रज्ञानात देखील बदल झालेला तुम्ही पहिला असेल. काही वर्ष्यांपुर्वी लोकांना टीव्ही पाहायला नव्हता मात्र आता एलईडी सारखे आधुनिक टीव्ही आले आहेत. मोबाईलने तर इतकी प्रगती केली आहे कि त्यात संपूर्ण कम्पुटरच आहे. सोशल साईट्स देखील तुम्ही चालवत असाल असे म्हणण्या पेक्षा चालवताच असे म्हणणे योग्य राहील कारण आताची हि बातमी देखील… Continue reading टिक टॉक मुळे झाला या तरुणाचा मृत्यू, पहा व्हिडीओ

पावसाळा आला आहे, हा व्यवसाय करून तुम्ही हजारो रुपये रोज कमाऊ शकता

मित्रानो आपल्याकडे १२ महिन्यात ३ ऋतू असतात त्यापैकीच एक पावसाळा आहे. प्रत्येक ऋतू हा साधारणपणे ४ महिन्यांचा असतो म्हणजेच पाऊस देखील चार महिने असणार. आता जर तुम्ही छोटे मोठे काम करत असाल आणि तुमच्याकडे रोज जर ५ ते ६ तास वेळ असेल किंवा तुमचे कोणते दुकान असेल तर तुम्ही रोज हजारो रुपये कमाऊ शकता. खूप… Continue reading पावसाळा आला आहे, हा व्यवसाय करून तुम्ही हजारो रुपये रोज कमाऊ शकता

महिलांबद्धल हे तीन रहस्य जाणले तर तुम्ही आयुष्यात कधीच धोका नाही खाणार

आचार्य चाणक्य ला कोण नाही ओळखत. त्यांनी भारताच्या अर्थशास्त्र आणि राजनीती मध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीती विषयी अश्या काही गोष्टी आपल्या ‘चाणक्य नीति’ नावाच्या ग्रंथात लिहिल्या आहेत, ज्याने भारताच्या इतिहासाला पूर्णपणे बदलून टाकले होते. आणि त्यांनी लिहिलेला गोष्टी आजच्या युगामध्ये एकदम बरोबर फिट बसत आहेत. अशामध्ये त्यांनी काही गोष्टी स्त्री आणि… Continue reading महिलांबद्धल हे तीन रहस्य जाणले तर तुम्ही आयुष्यात कधीच धोका नाही खाणार