ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा आपल्या जी’वनावर खूप मोठा प्रभाव पडतो. जेव्हा अशुभ प्रभाव पडतो. तेव्हा करिअर, व्यवसाय आणि आर्थिक स्थितीवर वाईट प्रमाणात परिणाम होतो. जेव्हा कधी राशी परिवर्तन होते. तेव्हा ते शुभ किंवा अशुभ फल देते. जी’वनात यश मिळविण्यासाठी ग्रह-नक्षत्रांच्या अनुकूलतेसोबतच दैवी शक्तीची कृपाही असणे आवश्यक असते. जेव्हा आपल्याला ग्रहांचे सहकार्य आणि देवतांचा आशीर्वाद मिळतो.
तेव्हा मग शुभकार्याची सुरूवात व्हायला उशीर होत नाही. येत्या १० दिवसांत या कुंभ राशीच्या लोकांच्या आ’युष्यात असाच काहीसा शुभ काळ येणार आहे. आजपासून या राशीच्या लोकांच्या आ’युष्यात वाईट आणि नकारात्मक परिस्थिती बदलणार आहेत. आणि या तुळ राशीच्या लोकांच्या आ’युष्यात एक सकारात्मक टप्पा सुरू होणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना त्याचा थेट फा’यदा येत्या १० दिवसात मिळणार आहे.