भर रस्त्यात गाडी लावून पहा या मुलांनी काय केले

आज आपल्या देशाची लोकसंख्या एवढी वाढली आहे की जिथे जाईल तिथे आपल्याला माणसांची गर्दी दिसते. परिणामी एवढी माणसे असतील तर ते तेवढ्या प्रमाणात प्रवासासाठी गाड्याही वापरणार त्यामुळे रोडवरती खूप ट्राफिक खूप वाढत आहे. अगदी पाच मिनिटचा जरी रोड असेल तरी तिथे जायला अर्धा किंवा एक तास लागतो. ही परिस्थिती खासकरून मुंबई-पुण्यातील रहिवाश्यांना काही अनोळखी नाही.… Continue reading भर रस्त्यात गाडी लावून पहा या मुलांनी काय केले