सलमान, रणवीर सारख्या मोठ्या अभिनेत्यांना देखील मिथुन चा हा रेकॉर्ड तोडता आला नाही

‘कुली’ चित्रपटादरम्यान जेव्हा अमिताभ बच्चन ज खमी झाले होते तेव्हा हॉस्पिटलच्या बाहेर लाखोंच्या संख्येने त्याचे चाहते एकत्र होऊन त्याच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. आजच्या घडीला अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, ह्रितिक रोशन कुठेही जातात तेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी तिथे लाखोंच्या संख्येने चाहते गर्दी करतात. हे असते स्टारडम. परंतु तुम्हांला कदाचित… Continue reading सलमान, रणवीर सारख्या मोठ्या अभिनेत्यांना देखील मिथुन चा हा रेकॉर्ड तोडता आला नाही

या कारणामुळे गोविंदाचा ‘गदर’ चित्रपट सनी देओलला मिळाला

हा बॉलिवूडचा एकमेव चित्रपट आहे ज्याने सर्वात जास्त तिकीट विक्रीचा विक्रम केला आहे. ह्या चित्रपटाचे १० कोटींपेक्षा जास्त तिकिटं विकले गेले होते. २००१ साली ह्या चित्रपटाने २६५ कोटींचा व्यायसाय केला होता. परंतु जर आजच्या काळात जर ह्याची किंमत काढली गेली तर ती ६०० कोटींपेक्षा कितीतरी जास्त होते. हा चित्रपट होता ‘गदर’ आणि ह्या चित्रपटाचे मुख्य… Continue reading या कारणामुळे गोविंदाचा ‘गदर’ चित्रपट सनी देओलला मिळाला

मिथुन ला अमिताभ चित्रपटामधून काढणार होता त्यावेळी मिथुनने दिलेली धमकी

अमिताभ बच्चन आणि मिथुन चक्रवर्ती हे दोघेही बॉलिवूडचे खूप मोठे कलाकार आहेत. आताचे अभिनेते ह्या दोघांना आपले आयडॉल मानतात. परंतु आम्ही तुम्हांला आज ह्या दोघांबद्दल एक असा किस्सा सांगणार आहोत जे वाचून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. ९० च्या दशकात अमिताभ बच्चन ह्यांचे चित्रपट फ्लॉप होत होते. तर दुसरीकडे मिथुन चक्रवर्ती एकापेक्षा एक हिट चित्रपट देत… Continue reading मिथुन ला अमिताभ चित्रपटामधून काढणार होता त्यावेळी मिथुनने दिलेली धमकी

अक्षय कुमारपेक्षा खूप जास्त श्रीमंत आहे त्याची बहीण, भारतातील श्रीमंत कुटुंबात आहे ती

अक्षय कुमारचे खरे नाव तर सर्वांनाच आता माहिती आहे ते म्हणजे राजीव भाटिया. परंतु अक्षयच्या परिवारातील एक व्यक्ती जिला खूपच कमी लोकं ओळखतात ती म्हणजे त्याची बहीण अल्का भाटिया. दोघे बहीण भाऊ अमृतसर मध्ये एका मिलिटरी ऑफिसरच्या घरी जन्माला आले. अक्षय कुमारच्या वडिलांचे नाव हरिओम भाटिया, जे एक मिलिटरी ऑफिसर होते. अक्षय कुमारच्या आईचे नाव… Continue reading अक्षय कुमारपेक्षा खूप जास्त श्रीमंत आहे त्याची बहीण, भारतातील श्रीमंत कुटुंबात आहे ती

सनी देओलच्या या बोलण्यामुळे अमीर खानने डर चित्रपट सोडला, नंतर २४ वर्षे एकत्र कधीच काम नाही केले

हे बॉलिवूड आहे, इथले चित्रपट २ कलाकारांना जोडतात, मग ती दोन लोकं काहीतरी बनतात तेव्हा चित्रपटांमुळे त्यांच्यामध्ये वाद होतात, नंतर पुन्हा पुढे जाऊन कोणती समस्या येते तेव्हा तेच चित्रपट त्या दोंघांना वाईट काळात जोडतात. असे अनेकवेळा बॉलिवूडमध्ये पाहण्यात आले आहे. जसे कि अमिताभ बच्चन आणि शत्रुघन सिन्हा दोघेही एकेकाळी खूप चांगले मित्र होते. चित्रपटांमुळे जेव्हा… Continue reading सनी देओलच्या या बोलण्यामुळे अमीर खानने डर चित्रपट सोडला, नंतर २४ वर्षे एकत्र कधीच काम नाही केले

लक्ष्मीकांत बेर्डे यांची लव्ह स्टोरी पहा, यामुळे लक्षा ने केले दुसरे लग्न

बॉलिवूडमध्ये ज्याप्रमाणे ‘अमिताभ आणि रेखा’, ‘शाहरुख आणि काजोल, ‘सलमान आणि ऐश्वर्या’ ह्या जोड्या लोकप्रिय आहेत तश्याच मराठी चित्रपटसृष्टीत सुद्धा काही एव्हरग्रीन जोड्या आहेत. ‘दादा कोंडके आणि उषा चव्हाण’, ‘अशोक सराफ आणि निवेदिता जोशी’, ‘सचिन आणि सुप्रिया’ ह्यासारख्या लोकप्रिय जोड्यांनी मराठी प्रेक्षकांची मने जिंकली. ह्या जोडीमध्ये अजून एक जोडी अशी होती ज्यांना प्रेक्षकांनी अक्षरक्ष डोक्यावर घेतले… Continue reading लक्ष्मीकांत बेर्डे यांची लव्ह स्टोरी पहा, यामुळे लक्षा ने केले दुसरे लग्न

वेटरचे काम करताना अक्षयला त्याच्या या तीन इच्छा पूर्ण करायच्या होत्या

अमिताभ बच्चन हे मेगास्टार आहेत, आयुष्यात सर्वकाही मिळवलं. परंतु त्यांच्या मनात हि खंत तर जरूर असेल कि त्यांची एबीसीएल (अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड) कंपनी यशस्वी व्हायला पाहिजे होती. त्यांच्या मुलाचे करियरसुद्धा त्यांच्यासारखे बनायला पाहिजे होते. आमिर खान अभिनयाच्या बाबतीत परफेक्टनिस्ट नक्कीच आहे परंतु त्याला सुद्धा त्याच्या वैयक्तिक जीवनात परफेक्ट होता आले नाही. त्याला दुसरे लग्न… Continue reading वेटरचे काम करताना अक्षयला त्याच्या या तीन इच्छा पूर्ण करायच्या होत्या

४० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये एकत्र काम करून देखील शेवटच्या क्षणी गोविंदाने कादर खानला यामुळे फोन केला नाही

गोविंदाने ज्यावेळेला बॉलिवूडमध्ये एंट्री केली त्यावेळी बॉक्स ऑफिस वर अमिताभ बच्चन ह्यांचे राज्य होते. सोबतच तिन्ही खाननी आपल्या करिअरची चांगली सुरुवात केली होती. अशामध्ये गोविंदासाठी बॉक्स ऑफिसमध्ये आपली ओळख निर्माण करून लोकांच्या मनात आपली जागा बनवणे खूपच मुश्किल होते. परंतु गोविंदाने हि गोष्ट शक्य करून दाखवली. हि गोष्ट गोविंदाला आपल्या विनोदी टायमिंगच्या जोरावर करता आली.… Continue reading ४० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये एकत्र काम करून देखील शेवटच्या क्षणी गोविंदाने कादर खानला यामुळे फोन केला नाही

३१ वर्षे बॉलिवूड मध्ये असूनही का अजय आणि शाहरुखने एकत्र चित्रपट केला नाही

शाहरुख आणि काजोलची जोडी बॉलिवूडमधली सर्वात ब्लॉकबस्टर जोडी आहे. हि जोडी जेव्हापण रुपेरी पडद्यावर येते तेव्हा एक वेगळाच माहोल असतो. ह्या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी चांगली आहे तितकीच घट्ट मैत्री त्यांची खऱ्या आयुष्यात सुद्धा आहे. होय, शाहरुख आणि काजोल एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि हि मैत्री गेल्या २५ वर्षांपासून कायम आहे. परंतु चकित करण्यासारखी… Continue reading ३१ वर्षे बॉलिवूड मध्ये असूनही का अजय आणि शाहरुखने एकत्र चित्रपट केला नाही

१० वर्षे या मराठमोळ्या अभिनेत्रीने साईट ऍक्टर चा रोल केला, आता आहे करोडोंची मालकीण

हृतिक रोशन आणि करिश्मा कपूर सोबत ‘फिजा’ काम करणारी ईशा कोप्पीकर आता ४३ वर्षांची झाली आहे. भलेही ती बॉलिवूडमधे जास्त लोकप्रिय झाली नसेल, परंतु तिने लिडिंग आणि सहअभिनेत्री म्हणून खूप काम केल आहे. ईशाचा जन्म एका कोंकणी परिवारात १९ सप्टेंबर १९७६ साली मुंबईमधील माहीम मध्ये झाला होता. ईशाने सायन्स मधून ग्रॅज्युएशन केले होते. परंतु तिचा… Continue reading १० वर्षे या मराठमोळ्या अभिनेत्रीने साईट ऍक्टर चा रोल केला, आता आहे करोडोंची मालकीण