तीन पावरी खान्देशी तुम्ही पाहून सांगा कशी वाटली

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य जाते. मात्र वयात आल्यावर त्याला मुलीचे आकर्षण होते. मुलींचं देखील असच काही असत. आपल्याकडे लग्न करून संसार करण्याची प्रथा आहे. मात्र आता आधुनिक युगात तरुण आणि जमाना दोन्ही बदलले आहेत. परदेशात जस दोन तीन लोकांसोबत लग्न होतात तशीच या संस्कृती… Continue reading तीन पावरी खान्देशी तुम्ही पाहून सांगा कशी वाटली