या कारणामुळे हि मालिका होणार बंद

अनेक मालिका टीव्हीवर आल्या आणि गेल्या. पूर्वी दुरदर्शन हे एकाचं चॅनेल सर्व लोक पाहत होते. मुळात खूप कमी लोकांकडे टीव्ही होते कारण टीव्ही घेण्याइतके पैसे देखील लोकांकडे नव्हते. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा त्यावेळी होत्या. जरी कोणाकडे टीव्ही असला तर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा. रंगीत टीव्ही तर खूप कमी लोकांकडे होते.… Continue reading या कारणामुळे हि मालिका होणार बंद