बालिका वधू मधली छोटी आनंदी झाली आहे मोठी

कलर्स मराठीवरील ‘बालिकावधू’ ही मालिका तर तुम्ही पाहिलीच असेल. या मालिकेत राजस्थानमधील एका छोट्याशा गावातील कहाणी तुमच्यासमोर मांडली आहे. यामध्ये लहानवयातच मुलांचे लग्न केले जात होते म्हणजेच बालविवाह जो कायद्याने गुन्हा मानला जातो. यामधील आनंदी आणि जग्गया या बालकलाकारांनी प्रेक्षकांची मने मोहून घेतली होती. हे दोघेही त्यावेळी खुपच प्रसिद्ध झाले होते. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे… Continue reading बालिका वधू मधली छोटी आनंदी झाली आहे मोठी