वडील रणधीर कपूर यांना मारताना करीनाला आलं रडू, धरले या अभिनेत्याचे पाय

मित्रानो काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी एक जुना फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. फोटो शेअर करत त्यांनी लिहाल कि, “ओळख पाहू कोण आहे हि मुलगी”. अमिताभ यांनी शेअर केलेला हा फोटो ‘पुकार’ सिनेमाच्या सेटवरचा आहे आणि ती लहान छोटीशी मुलगी करीना कपूर आहे. पुकार सिनेमाचं शूटिंग सुरु असताना रणधीर कपूर हे आपल्या मुलीला… Continue reading वडील रणधीर कपूर यांना मारताना करीनाला आलं रडू, धरले या अभिनेत्याचे पाय

बाईकची बैलगाडीला धडक, युवकांसोबत बैलाचाही मृत्यू

मित्रानो आजच्या आधुनिक युगात गाड्यांची संख्या वाढली आहे. गाड्या वाढल्याने अपघातात वाढ होत आहे अश्यात रात्रीच्यावेळी लोक गाडीचा दिवा चालू करायला विसरतात अनेकांचे दिवे खराब झालेले असतात यामुळे पुढे काय असलेले दिसत नाही त्यामुळे अपघात होतो. अशीच एक घटना वर्धा येथे घडली आहे. या अपघातात तरुण आणि बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्रीच्या अंधारात अंदाज… Continue reading बाईकची बैलगाडीला धडक, युवकांसोबत बैलाचाही मृत्यू

का सहा महिने बंद असत केदारनाथच मंदिर, पहा हैराण करून टाकणारे आणखीन रोच तथ्य

चारही धामांची यात्रेचं महत्वपूर्ण मंदिर केदारनाथ मानलं जात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ हे देखील एक आहे. भारतात हिंदू धर्माचे लोक राहतात व ते मोठ्या भक्ती भावाने देवाची पूजा करतात. हिंदू संस्कृती भारताला लाभल्याने भारताला प्राचीन इतिहास देखील प्राप्त झाला आहे. अजूनही भारतात हजारो वर्ष्या पूर्वीची मंदिरे पाहायला मिळतात. केदारनाथ चे मंदिर देखील त्यापैकीच एक असून या… Continue reading का सहा महिने बंद असत केदारनाथच मंदिर, पहा हैराण करून टाकणारे आणखीन रोच तथ्य

स्वबळावर आधीपेक्षा जास्त जागा जिंकणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी

मित्रानो मागील पाच वर्ष्यानखाली म्हणजेच २०१४ साली निवडणूक झाली तेव्हा मोदीजींनी स्वबळावर २८२ जागांवर आपला झेंडा रोवला होता. यावेळी २०१९ मध्ये मोदीजींच्या भाजप पक्षाने त्यात वाढ करून २९९ जागांवर आघाडीवर आहे. यावरून लक्ष्यात येते कि आधीपेक्षा त्यांचं कार्यात वाढ झाली असून विरोधकांना हि मोठी चपराक आहे. मित्रपक्षासोबत म्हणजेच युतीसोबत पहिले असता २०१४ साली ३३६ जागांवर… Continue reading स्वबळावर आधीपेक्षा जास्त जागा जिंकणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी

तांब्याच्या पात्रातील पाणी पिल्याने पोट राहत एकदम चांगलं, पहा आणखीन फायदे

मित्रानो भारतातात पूर्वी लोक तांब्याच्या भांड्यात पाणी पित होते त्यामुळे तेव्हा जास्त आजार होत नव्हतेच. सर्वाना इतकं माहित आहे कि आपल्याला कोणताही आजार होतो तर तो पोटाच्या बिघाडामुळे होतो. आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर देखील डॉक्टर बहुतेकदा प्रश्न करतात कि तुम्ही काय खाल्ले होते. यावरूनच लक्ष्यात येते कि पचन शक्ती चांगली असेल तर आजार होणार नाहीत. पचनशक्ती… Continue reading तांब्याच्या पात्रातील पाणी पिल्याने पोट राहत एकदम चांगलं, पहा आणखीन फायदे

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून झाला अंदमानात दाखल. वाचा

मित्रानो मागच्या वर्ष्यात पाऊस कमी पडल्याने दुष्काळाची स्थिती अनेक तालुक्यांमधील गावांमध्ये निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांना वन वन भटकावे लागत आहे तर अनेकांनी जीव देखील पाण्यामुळे गमावला आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता ऐकायला मिळत आहे. हवामानखात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून १८ १९ मे दरम्यान अंदमानात दाखल झाला. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेटं, अंदमानातील… Continue reading शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून झाला अंदमानात दाखल. वाचा

सलमानने अजूनही जपून ठेवला आहे ऐश्वर्याचा हा फोटो, ब्रेकअप नंतर पहिल्यांदाच केला शेअर

मित्रानो हम दिल दे चुके सनम हा अजय देवगण, सलमान खान आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत असणारा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. त्यावेळीच सलमान आणि ऐश्वर्या यांचं प्रेमप्रकरण जुळलं. त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या अनेक चर्चा बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांमध्ये होत होत्या मात्र ते जास्त वेळ एकत्र राहू शकले नाहीत व त्यांच ब्रेकअप झालं. १८ मे २०१९ रोजी संजय… Continue reading सलमानने अजूनही जपून ठेवला आहे ऐश्वर्याचा हा फोटो, ब्रेकअप नंतर पहिल्यांदाच केला शेअर

प्रेमिकाला घरी घेऊन गेला, तिला खुर्चीवर बांधलं आणि ….

मित्रानो प्रेमामध्ये लोक वेडे होतात त्यामुळे प्रेमभंगानंतर ते तिच्यासाठी अथवा त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. मात्र चारित्र्यावर संशय आल्याने किंवा आपापसातील वादामुळे देखील भयानक गोष्टी घडत असतात. अशीच एक भयानक घटना लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत घडली आहे. आपण नवीन घर घेणार आहोत असं सांगून प्रेमिकाला घरी घेऊन गेला, तिला खुर्चीवर बांधलं आणि तिच्या… Continue reading प्रेमिकाला घरी घेऊन गेला, तिला खुर्चीवर बांधलं आणि ….

चाऱ्याच्या अभावामुळे पशुधन धोक्यात, हे खाऊ घालून गायींना ….

महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध होत नाही. हंडाभर पाण्यासाठी लोक वणवण फिरत आहे, त्यात उन्हाचा तडाखा. माणसांना पाणी नाही ते जनावरांना कुठून देणार असे अनेक प्रश आहेत. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील नीळगव्हाण मध्ये असलेल्या गोशाळेत जवळपास १२०० गायी आहेत. पाऊस जेष्ठ न झाल्याने चाऱ्याची… Continue reading चाऱ्याच्या अभावामुळे पशुधन धोक्यात, हे खाऊ घालून गायींना ….

बुलेट ट्रेनसाठी निघाली भरती, हि योग्यता असणे गरजेचे

बुलेट ट्रेन हा एक मोठ्या प्रकल्पामधून एक आहे. बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु असून आता नॅशनल हाय स्पीड काॅर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) या कंपनीने बुलेट ट्रेन साठी भरती सुरू केली आहे. यामध्ये प्रथम बॅचच्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे. यात स्टेशन ऑपरेशन, ट्रेन ऑपरेशन, रोलिंग स्टाॅक, सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड ट्रॅक अशा ऑपरेशन आणि मेन्टेनन्स पदासाठी एकूण… Continue reading बुलेट ट्रेनसाठी निघाली भरती, हि योग्यता असणे गरजेचे