सख्ख्या भाच्यावरच झालं मावशीला प्रेम, लग्नासाठी लागली मागे, पहा नंतर काय झाले

तुम्ही सर्वानी ती गाजलेली ओळ नक्कीच ऐकली असेल कि, ‘प्रेम आंधळं असतं’. प्रेम कधीही, कोणावरही, कोठेही होऊ शकत. जेव्हा एखाद्यावर प्रेम होत तेव्हा रंग, रूप, जात, धर्म, नातं काहीच पाहता येत नाही किंवा त्याचा विचार येत नाही. अशीच एक घटना घडली आहे ज्यामध्ये मावशीला आपल्या भाच्यावरच प्रेम झाले. मावशीला इतकं प्रेम झालं कि, तिने नातं… Continue reading सख्ख्या भाच्यावरच झालं मावशीला प्रेम, लग्नासाठी लागली मागे, पहा नंतर काय झाले

प्लास्टिक कचऱ्यापासून पेट्रोल बनवतो हा गावठी इंजिनिअर, किंमत आहे फक्त….

प्लास्टिक कचरा एक अशी वस्तू आहे ज्याच्यापासून सहजासहजी सुटका नाही. हा कचरा आपल्या पर्यावरणाला देखील नुकसान पोहचवतो. जास्तकरून समुद्र आणि पर्यटक स्थळांबद्दल पाहिले तर इथे या समस्या सर्वात जास्त पाहायला मिळतात. समुद्र किनारी माश्यांपेक्षा जास्त तर कचराच पाहायला मिळतो. जर असच चालत राहील तर पर्यावरण मोठ्या संकटात अडकेल. प्लॅस्टिकच्या काळ्या पिशव्या जमिनीत कुजून विष निर्माण… Continue reading प्लास्टिक कचऱ्यापासून पेट्रोल बनवतो हा गावठी इंजिनिअर, किंमत आहे फक्त….

आईन्स्टाईन पेक्षा जास्त बुद्धिमान आहे हि ११ वर्ष्यांची मुलगी, ६ महिन्यांची असतांनाच लागली होती….

म्हणतात ना आजकालची नवीन पिढी खूपच हुशार आणि चतुर आहे. याच गोष्टीला ११ वर्षाच्या अनुष्का दीक्षितने सिद्ध करून दाखवले आहे. पाहिलं तर अनुष्का टॉप करणाऱ्या मुलांपेक्षा देखील जास्त बुद्धिमान आहे. ती इतकी बुद्धीनमान आहे कि, तिचा आयक्यू अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिन्स सारख्या महान शास्त्रज्ञांच्या आयक्यू पेक्षा प्रगतशील आहे. अनुष्काच्या बुद्धिमत्तेचा अंदाज तुम्ही याच गोष्टीवरून… Continue reading आईन्स्टाईन पेक्षा जास्त बुद्धिमान आहे हि ११ वर्ष्यांची मुलगी, ६ महिन्यांची असतांनाच लागली होती….

पावसाळा आला आहे, हा व्यवसाय करून तुम्ही हजारो रुपये रोज कमाऊ शकता

मित्रानो आपल्याकडे १२ महिन्यात ३ ऋतू असतात त्यापैकीच एक पावसाळा आहे. प्रत्येक ऋतू हा साधारणपणे ४ महिन्यांचा असतो म्हणजेच पाऊस देखील चार महिने असणार. आता जर तुम्ही छोटे मोठे काम करत असाल आणि तुमच्याकडे रोज जर ५ ते ६ तास वेळ असेल किंवा तुमचे कोणते दुकान असेल तर तुम्ही रोज हजारो रुपये कमाऊ शकता. खूप… Continue reading पावसाळा आला आहे, हा व्यवसाय करून तुम्ही हजारो रुपये रोज कमाऊ शकता

केनियाच्या खासदाराची माणुसकी, २३ वर्षाची उधारी परतवण्यासाठी औरंगाबादमध्ये आले

मित्रानो कोणाचे नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. तरुणपणी अनेक कल्पना तरुणांच्या मनात येत असतात त्यावेळी ते शिक्षण घेत असतात. फक्त शिक्षण घेत असल्याने त्यांना घरच्यांनी दिलेल्या पैशांवर अवलंबून राहावे लागते. गरीब आणि मध्यमवर्गीय पालक शिक्षणापुरता आणि होस्टेलपुरता खर्च मुलांचा करू शकतात त्यामुळे तरुणांच्या कल्पनांना वाव देणं शक्य नसत. शिक्षण पूर्ण करून मुले जॉब… Continue reading केनियाच्या खासदाराची माणुसकी, २३ वर्षाची उधारी परतवण्यासाठी औरंगाबादमध्ये आले

लॉज च्या रूम मध्ये रडताना दिसली कॅप्टन सर्फराज ची पत्नी, या कारणामुळे कुटुंबाला….

१६ जून ला भारत पाकिस्तान ची संपूर्ण वर्ल्डकप च्या वेळेमधील १२ वि मॅच होती. पाकिस्तान सोबत असलेला हा सामना भारताने पुन्हा एकदा जिंकला. हा सामना जिंकल्यानंतर भारताने १२ वेळा पाकिस्तानवर विजय मिळवला आणि आपला रेकॉर्ड कायम ठेवला. भारतात जितके लोक आतुरतेने क्रिकेटचा सामना पाहतात तितक्याच आतुरतेने पाकिस्तानी लोक देखील सामना पाहत असतात. प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या… Continue reading लॉज च्या रूम मध्ये रडताना दिसली कॅप्टन सर्फराज ची पत्नी, या कारणामुळे कुटुंबाला….

भारताच्या या राज्यात दुधाची रिकामी थैली परत केल्यावर मिळतील ५० पैसे परत

मित्रानो २०१८ मध्ये महाराष्ट्रात अनेक नियम लागू झाले होते त्यापैकीच एक म्हणजे प्लास्टिक बंदी. प्लास्टिक बंदी केल्यामुळे महाराष्ट्रात अनेक कंपन्या ज्या प्लास्टिक च्या पिशव्या बनवत होत्या त्या बंद झाल्या तसेच अनेकांना प्लास्टिक देताना पकडल्याने त्यांच्याकडून दंड देखील वसूल केला गेला. प्लास्टिक बंदी केल्यामुळे जवळपास ५० टक्के प्लास्टिक कचरा कमी झाला. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी… Continue reading भारताच्या या राज्यात दुधाची रिकामी थैली परत केल्यावर मिळतील ५० पैसे परत

लहान वयात लकवा लागल्याने शरीराचा अर्धा भाग निकामी झाला, आता आहे भारताच्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक

एक मुलगा पाचवी नंतर एका सरकारी शाळेत शिकायला गेला. आठ वर्ष्यांचा असताना तो मुलगा शाळेतून घरी येत होता. घरी येत असताना अचानक तो जमिनीवर कोसळला, त्याचे अंग कापू लागले. शरीर कडून गेलं. त्यावेळी त्यासोबत असणाऱ्या मुलांच्या वाटलं कि याच शरीर कश्यामुळे आखडलं याच्या अंगात भूत तर नाही ना शिरलं. त्यानंतर घरच्यांनी त्याला सरकारी रुग्णालयात नेलं… Continue reading लहान वयात लकवा लागल्याने शरीराचा अर्धा भाग निकामी झाला, आता आहे भारताच्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक

आधी नवऱ्याने घातला हार जेव्हा मुलीची पाळी आली तर थांबवला हात, म्हणाली नाही करायचं लग्न कारण….

जेव्हा मुलगी लग्नबंधनात अडकते तेव्हा तिला आपलं घर सोडून दुसऱ्या घरात जावं लागत. तिची अनेक स्वप्ने लग्नानंतरची असतात, त्यामुळे तिने आपलया पसंतीचा मुलगा निवडावा यासाठी तिला स्वतंत्र असंन गरजेचं आहे. मात्र आज देखील अनेक खेडे गावांमध्ये मुलीला काहीच न विचारता आई वडील तीच लग्न लावून देत असतात. असच प्रीती नावाच्या एका मुलीचं लग्न देखील तिच्या… Continue reading आधी नवऱ्याने घातला हार जेव्हा मुलीची पाळी आली तर थांबवला हात, म्हणाली नाही करायचं लग्न कारण….

करोडोच्या संपत्तीचे मालक धर्मेंद्र आणि हेमा मालिनी गावात जगतात असं जगणं पहा फोटो

धर्मेंद्र यांना कोण नाही ओळखत, हे आज हि तेवढेच प्रसिद्ध आहेत जेवढे ९० च्या काळात होते आणि आज पण त्यांचा प्रत्येक चित्रपट तेवढाच सुपरहिट होतो जेवढा त्या काळात होता. धर्मेंद्र हे पंजाब चे रहवासी होते. ते फिल्मफेयर मध्ये एक स्पर्धा जिंकले होते, ज्याच्या नंतर फक्त ५१ रुपय घेऊन त्यांनी संचालक हिंगोरानी चा चित्रपट साइन केला.… Continue reading करोडोच्या संपत्तीचे मालक धर्मेंद्र आणि हेमा मालिनी गावात जगतात असं जगणं पहा फोटो