पुरुषांनी या ३ वाईट सवयी सोडल्या तर शरीर होईल फौलादी

आजच्या ह्या धावपळीतीळ जीवनात व्यक्ती स्वतःच्या शरीराची देखील चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकत नाही आणि अशामध्ये शरीर खूपच पातळ होऊन जाते व सध्या हि सामान्य गोष्ट झाली आहे. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते कि त्याचे शरीर फिट व मजबूत असावे पण त्यासाठी त्याला मेहनत व व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. अश्या स्तिथीत तो अनेक… Continue reading पुरुषांनी या ३ वाईट सवयी सोडल्या तर शरीर होईल फौलादी

कार, बाईक किंवा स्कुटीवर आलेले स्क्रॅच ५ रुपयांमध्ये घरबसल्या घालवा

आजकाल कार, बाईक किव्हा स्कुटीवर स्क्रॅच येणे खूपच सामान्य समस्या झाली आहे आणि या समस्याला दूर करण्यासाठी लोकांचे खूप पैसे खर्च होतात. काही वेळा तुमच्या चुकीमुळे किव्हा काही वेळा दुसऱ्यांच्या चुकीमुळे तुमच्या गाडीवर स्क्रॅच पडतात. मात्र ह्याची भरपाई तुम्हालाच करावी लागते, तरीसुद्धा ते स्क्रॅच पूर्णपणे लपत नाहीत व तुमच्या गाडीची सुंदरता कमी दिसू लागते. यासाठीच… Continue reading कार, बाईक किंवा स्कुटीवर आलेले स्क्रॅच ५ रुपयांमध्ये घरबसल्या घालवा

जर तुमचे जीवन खराब चालू असेल तर स्वतःला कसे सांभाळाल : ह्या गोष्टीपासून प्रेरणा घ्या

पुन्हा एकदा सोनियाच्या कानात कोणाचा तरी आवाज आला कि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. सोनियाने पाठीमागे वळून पाहिले तर अनिल तिथे होता. सोनियाने सांगितले कि शेवटी तू माझा पाठलाग करणं का थांबवत नाही? का मला सतावतो आहेस? मी तुझ्यावर प्रेम करत नाही आणि तू त्या लायकीचा सुद्धा नाही कि कोणी तुमच्यावर प्रेम करेल. चल निघून… Continue reading जर तुमचे जीवन खराब चालू असेल तर स्वतःला कसे सांभाळाल : ह्या गोष्टीपासून प्रेरणा घ्या

लग्नानंतर हनिमूनला का जातात कपल्स : बघा ह्यामागचे महत्वाचे कारण

लग्न ऐकल्यावर सर्वात अगोदर डोक्यामध्ये जी गोष्ट येते ती म्हणजे मौजमजा. परंतु लग्न मौजमस्ती सोबतच खूपच जबाबदारीचे काम असते. लग्नाच्या दिवसासाठी लोकं अगोदरपासूनच तयारी करत असतात. लग्नाची प्रत्येक रसम खूप महत्वाची असते. हळदी पासून ते नवरीला उतरवण्यापर्यंत पर्यंत प्रत्येक रसम खूप खास असते.वधूवरांचे घरातील मंडळी तसेच मित्र मंडळी लग्नाचा हा दिवस खास करण्यासाठी खूप मेहनत… Continue reading लग्नानंतर हनिमूनला का जातात कपल्स : बघा ह्यामागचे महत्वाचे कारण

लग्नाच्या अगोदर चुकूनही ह्या गोष्टी तुमच्या पार्टनरसोबत शेअर करू नका, नाहीतर मोडू शकते लग्न

देश कोणतेही असो, प्रत्येक देशात लग्नाचे महत्व एक सारखेच असते. भारतात लग्नाला सांस्कृतिक रूपात साजरे केले जाते. ह्यामुळे इथे लग्नाचे महत्व थोडे जास्त वाढले जाते. लग्न दोन लोकांमध्ये मॅकमेकांच्या संमतीनेच होते. आता तो जमाना गेला जेव्हा एकमेकांच्या मर्जीशिवाय लग्न व्हायची. आजच्या युगात लग्नासाठी दोघांची संमती असणे खूप गरजेचे आहे. असं नसलं कि नातं जास्त काळ… Continue reading लग्नाच्या अगोदर चुकूनही ह्या गोष्टी तुमच्या पार्टनरसोबत शेअर करू नका, नाहीतर मोडू शकते लग्न

महिलांच्या या सवयी घर करतात उध्वस्त, नाही येत घरात पैसा

हिंदू धर्मामध्ये घरच्या सुनेला लक्ष्मी मानले जाते. अशी मान्यता आहे कि, कुठली हि स्त्री एखाद्या घराला स्वर्ग बनवू शकते तर तीच स्त्री त्या घराला नर्क सुद्धा बनवू शकते. काही वेळेस मुलींच्या काही सवयी घरच्या दारिद्र्याला जवाबदार असतात तर काही सवयी अश्या देखील असतात ज्या घरात सुख-समृद्धी आणतात. प्रत्येक व्यक्तीची सुख-समृद्धी थोड्या प्रमाणात याच्यावर अवलंबून असते… Continue reading महिलांच्या या सवयी घर करतात उध्वस्त, नाही येत घरात पैसा

घरची गरिबी मात्र जिद्दीने हा मुलगा झाला इस्रो मध्ये तंत्रज्ञ

आपल्या भारतात गरिबांची संख्या जास्त असली तरी त्यांच्या मुलांमध्ये शिकण्याची जिद्द असते. अनेक गरिबांची मूळ पुढे इतके नाव कमावतात कि त्यांचा आदर्श संपूर्ण जग घेत. साध्याच चर्चेत असणारी हिमा दास हिने देखील २० दिवसांमध्ये ६ सुवर्णपदक भारताला मिळवून दिले आहेत. अश्याच अनेक गरीब घरातल्या मुलांनी आपले आणि कुटुंबाचे नाव मोठे केले आहे. सध्या पालघरमधील एका… Continue reading घरची गरिबी मात्र जिद्दीने हा मुलगा झाला इस्रो मध्ये तंत्रज्ञ

हे तीन प्रश्न तुम्हाला सांगतील कि, तुमचा होणार जोडीदार तुमच्यासाठी योग्य आहे कि नाही ते

लग्न-विवाह प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचा निर्णय असतो. जवळजवळ प्रत्येकालाच लग्न करावे लागते. आणि लग्नानंतर काही अनुचित घडू नये किंवा कोणत्या चुका होऊ नये म्हणून आपल्याला नातं बनवण्याअगोदर जोडीदाराला पारखून घ्यावे लागते. आम्ही तुम्हाला खूप सोपे प्रश्न विचारणार ज्याने तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही किती कॉम्पॅटिबल आहेत ते पडताळू शकता.१. तुम्हांला राग केव्हा येतो? : तसं पाहिलं तर… Continue reading हे तीन प्रश्न तुम्हाला सांगतील कि, तुमचा होणार जोडीदार तुमच्यासाठी योग्य आहे कि नाही ते

या पाकिस्तानी क्रिकेटरने अनेक मुलींना फसवून केले डेट, पहा मुलींसोबत काय काय बोलला

आज काल मोठा सेलिब्रिटी किंवा श्रीमंती पाहून मुली लगेच त्या मुलाच्या जाळ्यात अडकतात. अनेक मुलींना वाटते तो खरं प्रेम करत असेल तर अनेक मुली हौस म्हणून संबंध ठेवतात, काही मुली तर सेलिब्रिटी असल्याने मित्र मैत्रिणींमध्ये आपली मोठी इमेज बनवण्यासाठी असे करतात. परिणामी मुलींची फसवणूक होते आणि त्या आपली आब्रू गमावून बसतात. तुम्ही अनेक खेळाडू तसेच… Continue reading या पाकिस्तानी क्रिकेटरने अनेक मुलींना फसवून केले डेट, पहा मुलींसोबत काय काय बोलला

‘त्या’ कारणामुळेच आजकालच्या मुलींना सिंगल राहावेसे वाटते : बघा कोणते आहे ते कारण

हिंदीमध्ये प्रेमाबद्दल एक म्हण आहे ‘यह प्यार नहीं आसान, बस इतना समझ लीजिए एक आग का दरिया है और डूब के जाना है’ . तर मित्रांनो काहीसं असच होत असतं, प्रेमाचं हे चक्र जिथे जास्त काळ टिकवणं सोपं नसतं. एका नात्यात अनेकदा अशी वेळ येते कि जेव्हा एका पार्टनरचा दुसऱ्या पार्टनरवरचा विश्वास उडून जातो. तेव्हा… Continue reading ‘त्या’ कारणामुळेच आजकालच्या मुलींना सिंगल राहावेसे वाटते : बघा कोणते आहे ते कारण