महर्षि वाल्मीकि द्वारा रचलेले ‘रामायण’ हिंदू धर्म मधील महान ग्रंथांमधून (महाकाव्य) एक आहे. हा फक्त एक ग्रंथ नसून जीवन जगण्याचा आधार आहे. भगवान श्री विष्णूंनी रावणाचा अंत करण्यासाठी श्री रामाचा अवतार घेतला होता, हे वर्णन ह्या ग्रंथातच लिहिले आहे, ह्या व्यतिरिक्त माता लक्ष्मी नी सीता चा अवतार घेतला होता याचा उल्लेख देखील याच ग्रंथामध्येच आहे.… Continue reading माता सीता ने रावणाला सांगितल्या होत्या या तीन गोष्टी, माणसांनी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात
Category: ऐतिहासिक
का लावतात महिला कुंकू, वैज्ञानिक कारण पण पहा, हे आहेत फायदे
विवाहित स्त्री च्या माथ्यावर लावलेले चिमूटभर कुंकू तिच्या जीवनातील सुख-समृद्धीचा परिचय करून देते. पती च्या नावाने लावलेले हे चिन्ह तिच्या अखंड विवाहित असण्याची निशाणी दर्शवते. एका विवाहित स्त्रीसाठी सर्व १६ श्रृंगार मधून कुंकू हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. असे म्हणतात कि कुंकू लावल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि स्त्रीला सौभाग्य प्राप्त होते. तसे तुम्हला सांगतो कि,… Continue reading का लावतात महिला कुंकू, वैज्ञानिक कारण पण पहा, हे आहेत फायदे
शरीराच्या या भागावर असेल तीळ तर मिळेल रोमँटिक लाइफपार्टनर
शरीराच्या कुठल्या न कुठल्या भागावर तुम्हाला तीळ तर नक्कीच असेल. तुम्ही तीळ व म्हसा ला पाहून काही लोकं भविष्यवाणी करतात हे देखील ऐकले असेल, कारण असे म्हटले जाते कि आपल्या शरीरावरील काही खुणा आपल्या व्यक्तित्व आणि आपल्या जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगून जातात. कोण-कोण म्हणतात कि, ज्याच्या नाकावर तीळ असते तो व्यक्ती खूप रंगीत स्वभावाचा असतो,… Continue reading शरीराच्या या भागावर असेल तीळ तर मिळेल रोमँटिक लाइफपार्टनर
४५ वर्ष्यांपासून भंगार मध्ये पडलेली कार, करोडो रुपयांना घ्यायला तयार आहेत लोक, कारण
तुम्ही लोकांना पाहिले असाल, ज्यांना खूप जुन्या-पुरान्या वस्तू जपून ठेवण्याचा छंद असतो आणि दुसरीकडे काही असे लोकं देखील असतात ज्यांना काहीही झाले तरी ती वस्तू मिळवायाचीच असते. काही लोकं कार व बाईकसाठी वेडे असतात, जे जुन्या मॉडेल्स च्या कार किव्हा बाईक त्यांच्या गॅरेजमध्ये सजवण्यासाठी विकत घेतात. भले हि मग ते त्यांना चावलत नाही पण जुन्या… Continue reading ४५ वर्ष्यांपासून भंगार मध्ये पडलेली कार, करोडो रुपयांना घ्यायला तयार आहेत लोक, कारण
महिलांच्या या सवयी घर करतात उध्वस्त, नाही येत घरात पैसा
हिंदू धर्मामध्ये घरच्या सुनेला लक्ष्मी मानले जाते. अशी मान्यता आहे कि, कुठली हि स्त्री एखाद्या घराला स्वर्ग बनवू शकते तर तीच स्त्री त्या घराला नर्क सुद्धा बनवू शकते. काही वेळेस मुलींच्या काही सवयी घरच्या दारिद्र्याला जवाबदार असतात तर काही सवयी अश्या देखील असतात ज्या घरात सुख-समृद्धी आणतात. प्रत्येक व्यक्तीची सुख-समृद्धी थोड्या प्रमाणात याच्यावर अवलंबून असते… Continue reading महिलांच्या या सवयी घर करतात उध्वस्त, नाही येत घरात पैसा
इराकच्या डोंगरांमध्ये मिळाले रामाचे निशाण, हे फोटो आहेत पुरावा
मित्रानो रामायण आणि महाभारत याविषयी तुम्ही ऐकून असाल. रामायणाचे आणि महाभारताचे अनेक पुरावे देखील आहेत ज्यामुळे ते खरोखर घडले असल्याचे समजते. भारतात रामाची पूजा केली जाते तसेच अनेक छोटी रामाची मंदिरे देखील भारतात आहेत. काही दिवसांपूर्वी इराकमधील चकित करून टाकणारी बातमी समोर आली आहे. इराकमध्ये रामाच्या अस्तित्वाविषयी मोठा दावा केला जात आहे. हा दावा अयोध्या… Continue reading इराकच्या डोंगरांमध्ये मिळाले रामाचे निशाण, हे फोटो आहेत पुरावा
महाराष्ट्राच्या या प्राचीन मंदिरात भेटली रहस्यमय गुफा, फोटो वर क्लिक करून वाचा सविस्तर
मित्रानो भारताला प्राचीन इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. भारतात अनेक अशी प्राचीन मंदिरे, स्तूप, लेण्या आहेत ज्या हजारो वर्षे जुन्या आहेत. अनेक रहस्यमयी आणि शक्य नसलेल्या गोष्टी देखील भारतमध्ये आहेत. इतिहासकार अनेक प्राचीन मंदिरावर संशोधन करत असतात तसेच इतिहासप्रेमी देखील प्राचीन मंदिरे, स्तूप, लेण्या पाहण्यासाठी फिरत असतात. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका प्राचीन मंदिराबद्दल सांगणार आहोत… Continue reading महाराष्ट्राच्या या प्राचीन मंदिरात भेटली रहस्यमय गुफा, फोटो वर क्लिक करून वाचा सविस्तर
शहीद अक्षय च्या बायको ने लिहल पत्र, म्हणाली अजून नाही धुतली त्यांची वर्दी,जेव्हा खूप आठवण येते तेव्हा….
मित्रांनो आपल्या देशा साठी सर्वात मोठं बलिदान जर कोण देत असेल तर ते असतात सीमे वरती असलेले आपले सैनिक. जे फक्त आपण सुखात जीवन जगू त्या साठी स्वतःचा जीव पणाला लावून आपली रक्षा करतात. अनेक सैनिकांच पूर्ण जीवन सीमे वरतीच जात आणि त्यांची आपली मानस फक्त त्यांची वाट बघत राहतात. दर वर्षी अनेक सैनिक सीमे… Continue reading शहीद अक्षय च्या बायको ने लिहल पत्र, म्हणाली अजून नाही धुतली त्यांची वर्दी,जेव्हा खूप आठवण येते तेव्हा….
हेमा मालिनी ला पटवण्यासाठी शोलेच्या सेट वर असे चाळे करायचे धर्मेंद्र
बॉलीवूड मधे हिरो हिरोईन चे लग्न तर खूप होतात पण सगळेच शेवट पर्यंत सोबत रहात नाहीत. असे खूप कमी लोक आहेत जे शेवट पर्यंत सोबत असतात. आपल्याला वाटत कि जस चित्रपटात दाखवतात तस वास्तविक जीवनात हिरो ला हिरोईन ला मानवायला काही कष्ट नसतील लागत पण अस काहीच नसत. चित्रपटात बघून आपल्याला देखील असच वाटत कि… Continue reading हेमा मालिनी ला पटवण्यासाठी शोलेच्या सेट वर असे चाळे करायचे धर्मेंद्र
पार्ले बिस्किटाचे मालक कोण आहेत पहा, पार्ले कंपनीने भारतावर उपकार केल्यासारखे वाटेल
मित्रानो भारत पूर्वी ब्रिटिशांच्या ताब्यात होता त्यामुळं गुलामगिरीतच भारतीयांचं जीवन गेलं. १९४७ भारत स्वतंत्र होण्यापूर्वी श्रीमंत फक्त ब्रिटिश होते आणि काहीच भारतीय. भारतातील जनता मात्र गरिबीतच जीवन व्यतीत करत होती. भारतात विदेशी वस्तू विकल्या जात होत्या, त्यांच्या किमती देखील जास्त होत्या त्यामुळे फक्त श्रीमंत लोकच त्यांचा आनंद घेत होते. त्यावेळी परदेशातून चॉकलेट भारतात आले मात्र… Continue reading पार्ले बिस्किटाचे मालक कोण आहेत पहा, पार्ले कंपनीने भारतावर उपकार केल्यासारखे वाटेल