मैत्रिणीच्या लग्नामध्ये मुलींनी केला सुंदर डान्स

मित्रानो सर्वाना नाचायला आवडते आणि त्यात किती जास्त मजा येते ते तुम्हाला माहित असेलच. बेंजो डीजे वर अशी गाणी लावली जातात कि नाचावेसे वाटते. पण लोकांना आनंद व्हावा त्यांचे पाय हात नाचायला भाग पडावे असे गाणे बनवण्यासाठी किती मेहनत लागते ते संगीतकारालाच माहिती. आज आपण नाचण्याविषयी नाही तर गायकाविषयी बोलणार आहोत. तुम्ही रोज मोबाईल वर रिल्स किंवा नाचायचे व्हिडीओ पाहत असाल.

ट्रेंड वर असलेल्या गाण्यावर खूप लोक व्हिडीओ बनवत असतात. पण गाणं देखील लोकांना भावेल असं असायला हवं. शाळेतील गॅदरिंग मध्ये किंवा सहलीला अश्या अनेक ठिकाणी लोक डान्स करून दाखवतात. काही लोक असतात त्यांना गाणी बोलायला खूप आवडते. आजच्या व्हिडिओमध्ये देखील असच एक सुंदर गाणं म्हटलेलं आहे. आजवर लाखो गाणी प्रदर्शित झाली आहेत. तरी सुद्धा नवीन नवीन गाणी येतच असतात.

काही लोक जुनी गाणी नवीन बनवत असतात. काही लोक संगीत जुनं आणि त्यात गाणं नवं टाकतात. गाण्यामध्ये देखील आता अनेक प्रकार आले आहेत. रॅ’प. हिप होप, लोकगीत असे अनेक प्रकार तुम्ही आजवर पहिले असतील. तुम्हाला आजचा व्हिडीओ खूप आवडेल अशी आम्हाला आशा आहे. धर्मानुसार पण आजकाल गाणी आली आहेत. भाषेनुसार तर आधीपासून येत असतात. काही गाणी तर लोकांना कळत पण नाही कारण ती दुसऱ्या भाषेत असतात मात्र ती गाणी सुद्धा ऐकावीशी वाटतात अशी ती गाणी असतात.

आपल्याकडे जवळपास ६० ७० वर्ष्यापुर्वी गुलामगिरी होती. आपल्या मर्जीने जीवन जगण्याचा अधिकार नव्हता. इंग्रज जे म्हणतील तसं आपल्याला करावं लागत होत. मुलांना शिक्षण दिल जात नव्हते तर मुलीच शिक्षण तर लांबची गोष्ट. आपला भारत मागासलेला होता मात्र कमी वेळात आज भारत विकसित देश झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. मुलींना देखील आता शिक्षणाचा अधिकार आहे. मुलींनी शिकून भारताचे नावजगभर गाजवले आहे. मुलं पण काही कमी नाहीत आज जगात फेमस असणाऱ्या गुगल चे सीईओ भारतीय आहेत.

‘सुंदर पिचाई’ हे भारतीय व्यक्तिमत्व आज जगभर गाजलेलं नाव आहे. अनेक भारतीयांनी आपल्या देशाचे नाव मोठे केले आहे. आयटी क्षेत्रात देखील आपल्या महाराष्ट्रामधील पुण्याचे तरुण खूप जास्त आहेत. शिक्षण आणि स्वातंत्र्य यामुळे सर्व शक्य झाले आहे. पूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जायचे ते तितकेच खरे आहे. तुम्ही जर भारताचा इतिहास पाहिला तर तुमच्या अंगावर काटा येईल इतका महान इतिहास भारताचा आहे. मात्र बोलीवूड इतिहास नाही तर भलतेच चित्रपट प्रदर्शित करताना दिसतात.

आज आम्ही जो तुम्हाला व्हिडीओ दाखवणार आहोत तो पाहून तुम्हाला खूप गर्व वाटेल. भारतीय असो किंवा कोणीही व्यक्ती असो त्याच्यातील कला महत्वाची असते. जे खूप कमी लोकांना किंवा कोणालाच सहजासहजी करता येत नाही असे काम करणारे खूप कमी लोक असतात. अश्या लोकांनाच खरा हिरो अथवा कलाकार म्हणता येईल. तुमच्या मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये देखील असा कोणतीतरी कलाकार असेल ज्याचा तुम्हाला गर्व असेल. आजचा व्हिडीओ पाहून तुम्हाला गर्व वाटत असेल तर लाईक नक्की करा.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *