माधुरी पवार सोबत मुलीने केला डान्स

नमस्कार मित्रानो रोज प्रमाणे आज देखील आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी हजर आहोत. आजच्या धकाधकीच्या युगात मोबाईलच्या माध्यमातून का होईना मनोरंजन होत असते. पूर्वी मनोरंजनासाठी वर्ष्यातून एकदा गावात जत्रा असायची. तमाशा, कुस्त्या असे साधन असायचे आणि देवाच्या मिरवणूक असायच्या. त्यानंतर लग्न असेल तरच लोकांना नाचता यायचे. मनोरंजन खूप कमी असायचे मात्र आता जगणे खूप प्रगती केली आहे. त्यामुळे भारतात देखील मोठी प्रगती झाली आणि आधुनिक जीवन माणूस जगू लागला.

आजकाल मानवाच्या मूलभूत गर्जेमध्ये मोबाईल चा देखील समावेश करायला हवा. जर माणसाला मोबाईल नाही दिला तर तो अस्वस्थ असतो असं म्हणायला हरकत नाही. मोबाईलचे खूप फायदे आहेत आणि आज मोबाईल काळाची गरज देखील बनली आहे. मोबाईल मुळे माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असेल तर एकमेकांशी संपर्क करू शकतो. मोबाईल मुळे मनोरंजन देखील होते. तुम्हाला देखील मोबाईलचे फायदे माहिती असतील.

मोबाईलमुळे लोकांचे तासंतास मनोरंजन होते, बातम्या समजतात, अनेकांचे तर कामच मोबाईलवरून होत असते. अनेक एप्स मुळे गेम खेळता येतात तर कॅलेंडर, बातम्या, जोक्स हे देखील समजते. आज आम्ही असाच एक मनोरंजनाचा व्हिडीओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आजचा व्हिडीओ डान्स असू शकतो किंवा तुमचे मनोरंजन होईल असा नक्की असेल.

कोणी जोडीने डान्स करत असते तरी कोणी एकट्याने डान्स करत असते. तर कोणी ग्रुप करून डान्स करत असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या परीने डान्स करून कार्यक्रमाचा आनंद घेत असतो. लग्न कार्यात डिजे किंवा बँड च्या गाण्यावर व्यक्ती डान्स करत असते. डान्स करताना माणूस सर्व विचार आणि दुःख विसरून आनंदित होऊन मज्जा घेत असतो.

जास्त करून भारत देशात लग्न कार्यात आणि हळदीच्या दिवशी डान्स केला जातो. डीजे तालावर माणूस बेभान होऊन डान्स करत असतो. हळदीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला वाटत असते कि ती हळदीची रात्र संपूच नये आणि रात्र भर नाचतच राहावे. दुस्र्या दिवशी लग्नाच्या वरातीत देखील लोक तुफान डान्स करीत असतात. खरंच तो प्रसंग खूप आनंदित असतो. सर्व लोक खूप खुश असतात.

तसेच कधी कधी डान्स करण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाची गरज देखील नसते. व्यक्तीचे मन झाले कि व्यक्ती डान्स करत असते. मग तो डान्स घरात असतो किंवा निसर्गाच्या सानिध्यात असतो. तसेच काही व्यक्ती आपली नाचण्याची कला दाखवण्यासाठी डान्स करत असते आणि त्याचे छायाचित्रण करून आपल्या पुढे मांडत असतात.

तुम्ही आजचा व्हिडीओ पाहून खूप आनंद घ्या आणि इतरांना देखील तो शेअर करा. माणूस खूप थकलेला असतो त्यामुळे त्याला जर जास्त आधार असेल तर तो मोबाईलचा आहे. मुंबई सारख्या शहरात तर माणूस घड्याळाच्या काट्यावर चालत असतो. थोडाही वेळ त्याला सुट्टी सोडून मिळत नाही. अश्यावेळी साथ देणार कोण असेल तर मोबाईल. अनेकांना तर जोडीदार देखील नसतात त्यावेळी त्यांना मोबाईलची साथ खूप महत्वाची असते. आजचा असाच व्हिडीओ पहा आणि आनंदी राहा.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *