पाकिस्तानच्या नोबेल पुरस्कार विजेती ‘मलाला यूसुफजई’ हिने काश्मीर प्रश्नावर दिलेल्या विधानाला भारतीय नेमबाज हिना सिद्धू यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मलालाने काश्मीरमधील मुलींच्या स्थितीबद्दल सोशल मीडियावर लिहिले होते, त्यावर हिना यांनी त्यांना काश्मीरची चिंता सोडून स्वतः पाकिस्तानात परत जाण्यास सांगितले. ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान खूप संतापला होता कारण पाकिस्तानचा काश्मीरवर डोळा होताच पण भारताने तेथील ३७० हटवल्याने भारतीय वर्चस्व स्थापन झाले. त्यानंतर अनेक पाकिस्तानी त्या मुद्द्यावर बोलत होते असेच एका विधानावर भारतीय नेमबाज हिना सिद्धू यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे.

Ok so you propose handing over Kashmir to Pakistan because over there girls like yourself have had tooooo good of an education that you nearly lost your life and ran away from your country never to return. Why dont you show us by going back to Pakistan first?? https://t.co/BWt8UoSyqV
— Heena SIDHU (@HeenaSidhu10) September 15, 2019