मित्रानो मोदी सरकारने खूपच कमी वेळात वर्षानुवर्षयांपासून चालत आलेला मोठा प्रश्न सोडवला आहे. काही लोक तर झोपेतून उठले देखील नसतील तो पर्यंत मोदी सरकारने काश्मीरचा प्रश्न सोडवला. आपल्या हक्काचं काश्मीर आपल्या ताब्यात घेऊन तेथील नागरिकांना देखील भारताचे कायदे लागू केले. मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात खूप मोठे मोठे प्रश्न सोडवून भारतीयांचं मन जिंकलं आहे. सोबतच अजून एक आनंदाची बातमी समोर आल्यासारखं वाटत आहे. यामुळे भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने विस्तार होऊ शकतो.
#WATCH Senge H. Sering, Gilgit-Baltistan activist: Home Minister Amit Shah has said that PoJK is an integral part of J&K. We believe Gilgit-Baltistan is an integral part of J&K. We are extension of Ladakh & we ask for our rights in constitutional framework of India pic.twitter.com/jIWwRdNB0q
— ANI (@ANI) August 6, 2019
सेंगे एच सेरिन्ग म्हणाले कि, गिलगिट बाल्टीस्तान मधील हा जम्मू काश्मीर चा अविभाज्य भाग आहे. आम्ही लडाखचा विस्तार करीत आहोत आणि आम्ही भारताच्या घटनात्मक चौकटीत आमच्या हक्कांची मागणी करतो. यामुळे असे लक्ष्यात येते कि तो भाग जर भारतात आला तर भारताचा विस्तार होईल आणि त्याचा फटका पाकिस्तानला बसेल. यामुळेच इम्रान खान च्या अडचणी वाढल्या असल्याचे समजते.