करिष्मा कपूर ने सांगितली नवऱ्याची गोष्ट, म्हणाली-“जेव्हा आम्ही हनिमूनला तेव्हा त्याने मित्राला

करिष्मा कपूर ९० च्या दशकातील गाजलेली अभिनेत्री होती. “प्रेम कैदी” या चित्रपटातून करिश्माने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. करिष्माच्या चित्रपटानंतर वाटत नव्हतं कि ती पुढे मोठी अभिनेत्री बनेल मात्र ९० च्या दशकात ती आपल्या अभिनयामुळे आणि अदांमुळे खूपच गाजली. त्यावेळी नावारूपाला आल्यामुळे प्रत्येकजण तिच्यासोबत काम करू इच्छित होता. गोविंदा सोबत तिची जोडी खूप जमली आणि यांचे एकत्र चित्रपट हाऊसफुल व्हायचे. मात्र लग्नानंतर तिने बॉलीवूडला सोडल्यासारखे झाले आणि नंतर तिने नवऱ्याला घटस्फोट देखील दिला.

करिश्माने उद्योगपती संजय कपूर सोबत २००३ साली लग्न केलं होत मात्र २०१२ साली तिने घटस्फोट देखील घेतला. खार तर लग्नाच्या काही वर्षयान्तरच दोघांच्या वादांच्या बातम्या छापून येत होत्या. करिश्माने संजय कपूर वर आरोप केले होते कि, तिचा नवरा तिला मारत होता तसेच त्याचा स्वभाव तिच्यासोबत चांगला नव्हता. घटस्फोटानंतर करिश्माने दोन्ही मुलं करिष्माकडेच राहतात. करिष्माने नाव तर कमावले मात्र आपल्या वयक्तिक आयुष्यात ती खूप दुखी राहिली आहे. तिने नवऱ्याविरोधात पोलीस स्टेशनात तक्रार देखील दाखल केली होती.करिश्मा आपल्या नवऱ्याविरोधी म्हणाली कि, “संजय माझ्या वार्षिक खर्चाबाबत दिरासोबत बोलायचा. इतकच नाही तर एकदा त्याने त्याच्या आईला माझ्या कानाखाली मारायला देखील सांगितले होते कारण मी त्यांनी गिफ्ट केलेला ड्रेस घातला नव्हता. संजयने माझ्यासोबत यासाठी लग्न केलं कारण मी एक मोठी अभिनेत्री होते.” पुढे करिष्मा म्हणाली- “जेव्हा आम्ही हनिमूनला गेलो होतो तेव्हा संजयने आपल्या मित्रांसोबत माझी किंमत लावली होती. संजय मला मजबूर करत होता कि, मी त्याच्यासोबत रात्र काढावी. संजय मला मारायचा तेव्हा झालेली दुखापत मी मेकअप करून लपवायचे. जेव्हा हद्द पार झाली तेव्हा मी पोलिसात तक्रार कारण योग्य समजलं.”

3 comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *