तिशीतील प्रत्येक महिलेला हे ३ काम करावेसे वाटतात : वाचून तुमचे होश उडतील

ह्या दुनियेत परमेश्वराने माणसाला दोन स्वरूपात पाठवले आहे. एक स्त्री आणि दुसरा पुरुष. परमेश्वराने निर्माण केलेले हे दोनही चेहरे खूपच सुंदर आहेत. परंतु अशामध्ये महिलांच्या सुंदरतेला अधिक महत्व दिले जाते. असं बोलतात कि मुली आणि महिलांना समजावणे खूप कठीण काम आहे. कारण स्त्री बाहेरून स्वतःला जितकी कठोर दाखवते आतून ती तितकीच निरागस आणि कोमल असते.… Continue reading तिशीतील प्रत्येक महिलेला हे ३ काम करावेसे वाटतात : वाचून तुमचे होश उडतील

लग्नानंतर प्रत्येक मुलाच्या आयुष्यात होतात हे ८ बदल : बघा कोणते ते

लग्नाचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्वपूर्ण स्थान आहे. लग्न करणेहा प्रत्येकाच्या जीवनातील एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय असतो. लग्नाचा चुकीचा निर्णय हा फक्त दोन लोकांचा नाही तर दोन परिवाराचे जीवन उध्वस्त करू शकतो. म्हणूनच लग्नाचा हा महत्वपूर्ण निर्णय खूप विचार करून घ्यावा लागतो. लग्नानंतर लोकांच्या आयुष्यात खूप मोठे बदल येतात. लोकं मानतात कि लग्नानंतर जास्त ऍडजस्ट मुलींनाच… Continue reading लग्नानंतर प्रत्येक मुलाच्या आयुष्यात होतात हे ८ बदल : बघा कोणते ते

या ३ बॉलिवूड अभिनेत्यांनी स्वतःच आपलं करिअर बर्बाद केलं, फोटो वर क्लिक करून पहा

मित्रानो आज कितीतरी तरुण मुलं-मुली मुबंईत आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी येतात. बॉलिवूडमध्ये आपलं करियर बनवून मोठा हिरो हिरोईन होणं अनेकांचं स्वप्न असत. काहीच लोक अशे असतात जे आपलं स्वप्न पूर्ण करतात मात्र काही आपल्याला असलेल्या गर्वानेंच मोठे होत नाही. अनेक सितारे असे आहेत जे यशाच्या उंच शिखरावर होते मात्र स्वतःच त्यांनी आपलं करिअर बुडवलं आणि… Continue reading या ३ बॉलिवूड अभिनेत्यांनी स्वतःच आपलं करिअर बर्बाद केलं, फोटो वर क्लिक करून पहा

गरीब वडिलांकडे मुलाचे दप्तर घ्यायला नव्हते पैसे, पण मुलासाठी वडिलांनी काय केले पहा

शिक्षण हि काळाची गरज आहे हि महान तर तुम्ही ऐकली असेलच. आज शिक्षणामध्ये इतकी स्पर्धा वाढली आहे कि शिक्षण सर्व घेतातच मात्र गुण देखील जास्त मिळायला हवे. आजच्या आधुनिक युगात जो शिक्षण घेत नाही तो आपले आयुष्य नीट जगू शकणार नाही. आजच पहिले तर सर्व ऑनलाईन झाले आहे त्यामुळे त्या सुविधा वापरण्यासाठी शिक्षण घेण्याची गरज… Continue reading गरीब वडिलांकडे मुलाचे दप्तर घ्यायला नव्हते पैसे, पण मुलासाठी वडिलांनी काय केले पहा

कुत्रा जखमी झाल्यानंतर स्वतःच गेला दवाखान्यात, अशी मागितली मदत, पहा व्हिडीओ

कुत्रा हा पाळीव प्राणी आहे हे सर्वाना माहित असेलच. अनेकांना कुत्रे पाळायची त्यांच्यासोबत खेळायची आवड असते. तुम्ही कुत्र्यांचे व्हिडीओ देखील पहिले असतील ज्यामध्ये कुत्रा सुंदर दिसतो, कधी कोणाचे प्राण वाचवतो, तसेच कुत्रा परोपकारी,प्रामाणिक असतो हे देखील ऐकले असेल. यामुळेच लोक कुत्रा पाळतात. कुत्रा प्राणी खूप समजूतदार देखील असतो. पाळीव कुत्रा असेल तर तो आपल्या मालकाकडून… Continue reading कुत्रा जखमी झाल्यानंतर स्वतःच गेला दवाखान्यात, अशी मागितली मदत, पहा व्हिडीओ

मटन खाल्ल्यावर या गोष्टी अजिबात खाऊ नका

आज मांसाहार खूप जास्त लोक करतात. अनेकांच्या घरात मांस खाल्लं जात नाही मात्र आताची नवीन तरुण पिढी जुन्या प्रथा विसरून हवं ते करतात. असं कारण योग्यच आहे कारण आपल्या आवडी निवडी आपण ठरवू शकतो. मटण सर्वाना आवडत असेल तसेच चिकन, मच्छी देखील अनेकांची आवडती आहे. मांसाहार करणे चुकीचे नाही मात्र त्यानंतर अनेक पाटी पाळणे गरजेचे… Continue reading मटन खाल्ल्यावर या गोष्टी अजिबात खाऊ नका

शेतकऱ्याची मुलगी ते कशी बनली भारताची फ्लाईंग गर्ल, बघा हिमाची खरी कहाणी

आपल्या भारतात टॅलेंट कमी नाही प्रत्येक क्षेत्रात भारत देश पुढे आहे. आपल्या भारतात जातीव्यवस्था असल्याने तसेच जुन्या रूढी परंपरा दृढ झालेल्या असल्यामुळे अजूनदेखील मुली मागे आहेत. पूर्वी मुलींना फक्त चुल आणि मूल इतकाच स्थान होत मात्र महात्मा जोतिबा फुले यांनी मुलींना शिक्षण देऊन मोलाचं पाऊल उचललं आहे. आज प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहेत मात्र तरीही… Continue reading शेतकऱ्याची मुलगी ते कशी बनली भारताची फ्लाईंग गर्ल, बघा हिमाची खरी कहाणी

टिक टॉक मुळे झाला या तरुणाचा मृत्यू, पहा व्हिडीओ

मित्रानो काळ बदलला कि तंत्रज्ञानात देखील बदल झालेला तुम्ही पहिला असेल. काही वर्ष्यांपुर्वी लोकांना टीव्ही पाहायला नव्हता मात्र आता एलईडी सारखे आधुनिक टीव्ही आले आहेत. मोबाईलने तर इतकी प्रगती केली आहे कि त्यात संपूर्ण कम्पुटरच आहे. सोशल साईट्स देखील तुम्ही चालवत असाल असे म्हणण्या पेक्षा चालवताच असे म्हणणे योग्य राहील कारण आताची हि बातमी देखील… Continue reading टिक टॉक मुळे झाला या तरुणाचा मृत्यू, पहा व्हिडीओ

टाटा मोटर्स मध्ये काम करणारा जेव्हा IPS बनून २५ वर्षानंतर रतन टाटा ह्यांना भेटतो

मित्रानो अनेक लोक असे आहेत जे गरिबीतून वर आले आहेत म्हणजेच परिस्थितीवर मत करून श्रीमंत झाले आहेत. अनेक जणांना कोणीतरी मदत केली आणि त्यांच्या मदतीमुळे ते मोठे झाले तर काही आपल्या हिमतीवर मोठे झाले आहेत. जे लॉग गरिबीतून वर येतात त्यांना कष्टाची, उपकारांची जाणीव असते. असाच एक किस्सा आज आपण पाहणार आहोत. महेश भागवत हे… Continue reading टाटा मोटर्स मध्ये काम करणारा जेव्हा IPS बनून २५ वर्षानंतर रतन टाटा ह्यांना भेटतो

फेसबुकमुळे महिलेला गमवावे लागले प्राण, फोटोवर क्लिक करून वाचा सविस्तर

आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हे खूप प्रगत झाले आहे. तरुणपिढी सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. फेसबुक हे खूप मोठे सोशल नेटवर्क आहे ज्याद्वारे लोक एकमेकांशी मैत्री करतात व चॅट देखील करतात. मात्र या सोशल साइट्समुळे अनेक फायदे देखील जाहले आहेत तर नुकसान देखील झाले आहेत. सोशल साइट्समुळे अनेकांची फसवणूक झाली आहे आणि अनेकांनी तर… Continue reading फेसबुकमुळे महिलेला गमवावे लागले प्राण, फोटोवर क्लिक करून वाचा सविस्तर