पार्ले बिस्किटाचे मालक कोण आहेत पहा, पार्ले कंपनीने भारतावर उपकार केल्यासारखे वाटेल

मित्रानो भारत पूर्वी ब्रिटिशांच्या ताब्यात होता त्यामुळं गुलामगिरीतच भारतीयांचं जीवन गेलं. १९४७ भारत स्वतंत्र होण्यापूर्वी श्रीमंत फक्त ब्रिटिश होते आणि काहीच भारतीय. भारतातील जनता मात्र गरिबीतच जीवन व्यतीत करत होती. भारतात विदेशी वस्तू विकल्या जात होत्या, त्यांच्या किमती देखील जास्त होत्या त्यामुळे फक्त श्रीमंत लोकच त्यांचा आनंद घेत होते. त्यावेळी परदेशातून चॉकलेट भारतात आले मात्र… Continue reading पार्ले बिस्किटाचे मालक कोण आहेत पहा, पार्ले कंपनीने भारतावर उपकार केल्यासारखे वाटेल

बजरंगबलीन च्या या देवळात दु:खी लोकांचा होतो उद्धार, लांबून-लांबून येतात भक्त…….

भगवान श्री राम यांचे भक्त हनुमान ह्यांची लीला अपरंपार आहे. वर्तमान काळात देखील लोकांच्या मनात बजरंगबली साठी मन भरून श्रद्धा आणि विश्वास आहे ज्या मुळे ते त्यांच्या भक्ती मध्ये मग्न असतात. मानल जात कि वाईट काळात बजरंगबली त्यांच्या भक्तांचे दुःख दूर करतात म्हणून लोकांना त्यांच्या छायेत राहायला आवडत. जी व्यक्ती त्यांना मना पासून जपतो त्यांची… Continue reading बजरंगबलीन च्या या देवळात दु:खी लोकांचा होतो उद्धार, लांबून-लांबून येतात भक्त…….

का सहा महिने बंद असत केदारनाथच मंदिर, पहा हैराण करून टाकणारे आणखीन रोच तथ्य

चारही धामांची यात्रेचं महत्वपूर्ण मंदिर केदारनाथ मानलं जात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ हे देखील एक आहे. भारतात हिंदू धर्माचे लोक राहतात व ते मोठ्या भक्ती भावाने देवाची पूजा करतात. हिंदू संस्कृती भारताला लाभल्याने भारताला प्राचीन इतिहास देखील प्राप्त झाला आहे. अजूनही भारतात हजारो वर्ष्या पूर्वीची मंदिरे पाहायला मिळतात. केदारनाथ चे मंदिर देखील त्यापैकीच एक असून या… Continue reading का सहा महिने बंद असत केदारनाथच मंदिर, पहा हैराण करून टाकणारे आणखीन रोच तथ्य

जवळपास ४० वर्ष्यांपासून पाण्यात असलेले महाराष्ट्रातील या गावातले मंदिर

भारताला प्राचीन इतिहास लाभला आहे त्यात अनेक लोकांनी भारतावर राज्य करून आपली संस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न केला. अश्यात जुन्या लेण्या, मंदिरे, मशिदी भारतात पाहायला मिळतात त्यापैकी एक जुने मंदिर आमच्या निदर्शनात आले ज्याला आम्ही भेट दिली होती त्याचे काही फोटो आणि थोडक्यात माहिती आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात पळसदेव हे… Continue reading जवळपास ४० वर्ष्यांपासून पाण्यात असलेले महाराष्ट्रातील या गावातले मंदिर

आपल्या महाराष्ट्रात धावलेलया पहिल्या एसटी बस ची कहाणी

अनेकांना जुनं ते सोनं म्हणून जुन्या वस्तूंचा संचय करायला फार आवडतो. जुन्या गोष्टींना आठवून त्यात रमून जायला देखील खूप आवडते म्हणूनच आजची हि काही जुनाट आहे. १ जून १९४८ बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन ची पहिली एसटी बस पुणे-अहमदनगर मार्गावर धावली त्याचे वाहक होते लक्ष्मण केवटे. लाकडी बॉडी आणि आजूबाजूला कापडी कव्हर लावलेली ती बस… Continue reading आपल्या महाराष्ट्रात धावलेलया पहिल्या एसटी बस ची कहाणी